रिक्त पदांच्या भरतीला शासनाची मान्यता नसल्याने आणि या शिक्षकांची विद्यापीठ भरती तासिका तत्वानुसार (सीएचबी) करीत नसल्याने स्वनिधीतून विद्यापीठाला खर्च करावा लागत आहे. ...
बेळगावात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांना काळे फासल्यामुळे सीमा भागासह महाराष्ट्रात निर्माण झालेले संतापाचे वातावरण निवळत नाही तोपर्यंत चित्रदुर्गमध्ये कन्नड गुंडांनी हिंदुत्वाचे प्रतीक असलेला पवित्र भगवा ध्वज भरचौकात जाळल् ...
मुलगा, मुलगी सज्ञान झाल्याशिवाय त्यांचा विवाह करू नये, हा कायदा आहे. पण तरीही या कायद्याला न जुमानता राजरोसपणे बालविवाह केले जातात. याचे प्रमाण शहरीपेक्षा ग्रामीण भागात जास्त आहे. ...