भारताचे उत्पन्न पाच ट्रिलियन्सवर जात असताना एकट्या महाराष्ट्राचा वाटा वीस टक्के असावा. याचा अभिमान असायला हवा. राजकारण जरूर करावे, जाेरदार करावे. ते करीत असताना लोकशाही मूल्ये जपली जातील, सार्वजनिक जीवनातील संकेत पाळले जातील, याचा जरूर विचार करावा. ...
दाऊद प्रकरणाला तीस वर्षे झाली, त्यावेळी हजारो पानांचे चार्टशीट तयार झाले, या प्रकरणात नवाब मलिक यांचे कोठेही नाव नाही. तरीही ‘खोटे बोल पण रेटून बोल’ ही भाजपची नीती ...
ऐतिहासिक शहर म्हणून देशभरात ख्याती असलेल्या कोल्हापुरात ‘लोकमत’ आयोजित ‘कोल्हापूर महामॅरेथॉन’स्पर्धेने चढत्या लोकप्रियतेचा रविवारी आणखी एक अध्याय लिहिला. ...