शासनाची फसवणूक आणि शेतकऱ्यांच्या नावाने बोगस पीक विमा नोंदणी केल्याप्रकरणी सीएससी केंद्र चालकांवर रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमारे ४ कोटी ७४ लाख ६५ हजार ५५० रुपयांचा हा गैरव्यवहार असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ...
जळगाव जिल्ह्यातील केळी तिहेरी संकटात सापडली आहे. एकीकडे उन्हाचा तडाखा, रात्री जाणवणारा गारवा आणि युद्धाचा परिणाम अशा तिहेरी संकट केळीवर आल्याने केळीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. ...
हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत मोठा घोटाळा समोर आला असून, जळगाव जिल्ह्यात १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरदरम्यान 'एमआरसॅक'द्वारे करण्यात आलेल्या तांत्रिक पडताळणीत तब्बल ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर बोगस केळी विमा काढल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
यंदाच्या लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर सोहळ्यात अटवाटा, ता. रावेर, जळगांव येथील शेतकरी विशाल अग्रवाल यांना BKT Innovator in Agriculture या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...