प्रधानमंत्री आवास योजनेत घर मिळवून देण्यासाठी सर्वसामान्यांकडून पैसे उकळण्यासाठी परिसरात दलालाची टोळी सक्रिय आहे. गोरगरीब नागरिकांकडून पैसे लुबाडण्याचे प्रकार सुरू असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने सर्व नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. ...
वीज नियामाक आयोगाने नव्याने जाहीर केलल्या वीजदरवाढीचा मोठा फटका राज्यातील उच्चदाब वीज ग्राहकांना बसला आहे. आयोगाने एक सप्टेंबरपासून ही दरवाढ लागू केली आहे. यामुळे जालना जिल्ह्यातील जवळपास २१५ उच्चदाब वीज ग्राहकांना यामुळे किमान दहा कोटीचा फटका दर महि ...
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीत पाहिजे तेवढे उत्पन्न मिळत नसल्याने शेतकरी आजही चिंतेत आहे. जिल्ह्यात २०१८ यावर्षी ३ लाख २९ हजार शेतकरी कुटुंबियांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात ३३९ शेतकरी तणावग्रस्त असल्याचे समोर आले आहे. जिल्हा रुग्णालयातील प्रेरणा प्रक ...