भारत यंदा वर्षाअखेर आॅस्ट्रेलिया दौऱ्यात दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार नसल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) क्रिकेट आॅस्ट्रेलियाला (सीए) अधिकृतपणे कळविले आहे. ...
विराट कोहलीच्या पहिल्या कौंटी मोसमामुळे अफगाणिस्तानविरुद्ध १४ जूनपासून सुरु होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी श्रेयस अय्यरला भारतीय संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय निवड समिती मंगळवारी भारतीय संघाची निवड करणार आहे. ...
युवा सलामीवीर फलंदाज देविका वैद्यची शतकी खेळी अखेर व्यर्थच ठरली. इंग्लंडविरुद्ध मंगळवारी खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात भारत ‘अ’ संघाला चार गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. ...
कर्णधार रोहित शर्माचे (८९) आक्रमक अर्धशतक आणि त्यानंतर युवा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर (३/२२) याने घेतलेली फिरकी याजोरावर भारताने टी२० तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत धडक मारताना बांगलादेशचा १७ धावांनी पराभव केला. ...