या वर्षअखेर भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया कसोटी मालिका व्हावी अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी बीसीसीआय आणि क्रिकेट आॅस्ट्रेलिया यांनी काहीतरी तोडगा काढावा ...
१९८० च्या दशकात युवावस्थेत असणाऱ्यांसाठी हा विजय खूपच विशेष होता. रवी शास्त्री हा त्या संघातील विशेष खेळाडू होता. आपल्या अष्टपैलू खेळाने त्याने संघातील सहकारी के. श्रीकांत व पाकिस्तानच्या जावेद मियॉँदाद यांना मागे टाकत ‘चॅम्पियन आॅफ चॅम्पियन’चा किताब ...
देशाला विश्वचषक जिंकून देणारा भारताचा माजी क्रिकेटपटू कोरोनाविरोधात रस्त्यावर उतरला असून, खाकी वर्दी परिधान करून रस्त्यावर उतरत तो लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करत आहे. ...
मागील सहा वर्षात त्याने सुरुवातीच्या तिसऱ्या सामन्यातच शतक झळकावले होते. मात्र कोरोनामुळे भारतीय कर्णधाराच्या शतकासाठी अजून काही काळ वाट पहावी लागणार आहे. ...