भारताने पाकिस्तानशी व्यापारी संबंध तोडले होते. तसेच कोरोना, अमेरिका-चीनच्या व्यापारी वादावर भारताने संधी साधत अॅपल सारख्या कंपन्या, सेमीकंडक्टर उद्योग आणत चीनलाही धडा शिकविला आहे. ...
अमेरिकेचा राजदूत म्हणून या देशातल्या माझ्या कार्यकाळाचा समारोप होताना मी भारावून गेलो आहे. भारताने मला जे काही शिकवलं, त्याबद्दल अखंड कृतज्ञ राहीन! ...