भारतीय संघ आज रविवारी वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या वन डेत मैदानावर उतरेल तेव्हा सर्वांच्या नजरा असतील त्या प्रतिभावान फलंदाज श्रेयस अय्यर याच्या कामगिरीकडेच. ...
भारताचा कर्णधार विराट कोहलीला पावसामुळे सामना रद्द होऊ नये, याची जास्त चिंता असेल असे तुम्हाला असेल. पण कोहलीला पावसाची चिंता नाही. पण एका गोष्टीची चिंता मात्र कोहलीला सर्वात जास्त सतावत आहे. ...