प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात सन २०१६-१७ ते २०१८-१९ या दरम्यानच्या तीन वर्षात एकूण ५ हजार ८६१ घरकुलांच्या कामांना मंजुरी मिळाली होती. त्यापैकी आजवर ४ हजार ९४२ घरकुलांची कामे पूर्ण झाली ...
सरकारने गिरणी कामगारांच्या निवाऱ्याच्या प्रश्नाकडे प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात शंभर गिरणी कामगारांनी हौतात्म्य पत्करले आहे. ...
आपटी येथील पाच घरांना पहाटे अडीच वाजता आग लागली. या आगीमुळे गोठ्यात बांधलेल्या गाईने हंबरडा फोडल्याने घरातील लोक जागे झाल्याने घरात रात्रीच्या वेळी गाढ झोपेत असलेल्या १५ ते २० जणांचे व जनावरांचे प्राण वाचले; अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. ...
त्र्यंबकेश्वर शहरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १०६ लाभार्र्थींची प्रकरणे मंजूर झाली असून, पहिल्या टप्प्यात ५४ लाभार्थींना निधीचे वाटप करण्यात आले आहे, तर उर्वरित ५२ लाभार्र्थींनी वेळेवर कामाला सुरुवात न केल्याने पावसाळा संपल्यानंतर नियम व अटीनुसा ...