औरंगाबाद जिल्ह्यात थॅलेसीमियाग्रस्त रुग्णांची संख्या सातशेच्या घरात गेली आहे. पती-पत्नी मायनर आजाराने ग्रस्त असतील तर जन्मणाऱ्या बालकास थॅलेसीमिया मेजर आजार होण्याचा धोका वाढतो. ...
देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत तीन ते चार टक्के रुग्ण हे थॅलेसेमियाचे वाहक असतात. २५ व्यक्तींमध्ये थॅलेसेमियाचा एक मेजर रुग्ण आढळून येतो. वर्षाला थॅलेसेमिया मेजरचे १२ हजार बाळ जन्माला येतात. हे थांबविणे सहज सोपे आहे. परंतु याबाबत फारशी जनजागृती नाही. ...
रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्हाला अचानक भूक लागली तर तुम्ही काय करता? रात्री भूक लागल्यानंतर कोणतं फळ खाता की चॉकलेट किंवा एखादं स्नॅक्स खाता का? खरं तर रात्री भूक लागल्यानंतर काहीही न खाता झोपण्याचा प्रयत्न केला तर झोपही येत नाही. ...
जिल्ह्यात ६ ते १९ मे या कालावधीत प्रत्यक्ष क्षयरुग्ण तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील संपूर्ण गावात गृहभेटी देऊन संशयित क्षयरुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणले जाणार आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थिनी वसतिगृहात दूषित पाणीपुरवठ्यामुळे १६६ विद्यार्थिनींना उलट्या, मळमळ, जुलाबचा त्रास झाला होता. या प्रकरणात विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी महापालिकेकडून मिळालेले पाणी पिण्याच्या टाक ...