मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरातमध्ये वादळ आणि मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. देशभरात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि वीज कोसळून आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला आहे. ...
कुंडलिका नदी खोऱ्यात पालिकेकडून राबविण्यात येणारी ‘कुंडलिका-वरसगाव पाणी योजना’ रद्द करुन त्याठिकाणी खासगी विकसकांना धरण बांधण्याची परवानगी राज्य शासनाने दिली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी व्हायब्रंट गुसरातचा नारा दिला होता. तसेच गुजरात कसे अग्रेसर आहे, गुजरातचा विकास याबाबत सांगत लोकांची मते जिंकली होती. ...