हरणबारी धरणाच्या गेट दुरुस्तीचे काम गेल्या आठवड्यात पूर्ण झाल्यानंतर सहाच दिवसांत धरण पूर्णपणे भरून सांडव्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून, यामुळे मोसम परिसरातील जनतेत समाधान व्यक्त होत आहे. ...
पवनी तालुक्यातल आसगाव परिसरात बरसलेल्या मुसळधार पावसामुळे ७७ घरांमध्ये पाणी शिरले. यात जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती विभागाने येथील १२५ लोकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. ढोरप येथे १५ घरांमध्ये पाणी शिरले असून तिथेही लोकांना अन्य ठिकाणी हलविण्यात आले. ...
नागभीड नगर परिषदेतंर्गत येत असलेले बाम्हणी हे संपूर्ण बाम्हणी गाव पाण्याखाली आले आहे. गावाला उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी भेट दिली आहे. या पाण्याने जीवनावश्यक वस्तूंची मोठया प्रमाणावर नासधूस झाली आहे. ...
शुक्रवारी रात्री गडचिरोली जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. तब्बल नऊ तालुक्याांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. अनेक मार्ग बंद पडले आहेत. भिंत कोसळल्याने वित्त हाणीसुद्धा झाली आहे. ...
सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील म्हाळुंगी नदीपात्रात वाहून गेलेल्या युवकाचा शोध पाचव्या दिवशी शनिवारी सकाळी लागला. सदर युवक हा काळेवाडी येथील सावळेराम काशीनाथ मेंगाळ हा असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत्यदेह कुजलेला असल्याने जागेवर शवविच्छेदन ...
दुपारी दोन वाजेपर्यंत १७ हजार ७४८ क्युसेक पाणी सोडण्यात आले. त्यामुळे रामसेतूवरून पूराचे पाणी गेले असून दुतोंड्या मारूतीची मुर्ती पाण्यात बुडाली आहे. गोदावरीच्या काठालगत अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...