e mojani ई-मोजणीमुळे ग्रामीणभागातील जनतेला जमीन मोजणीसाठी सोपी, जलद आणि अचूक प्रक्रिया उपलब्ध झाली आहे. यामुळे, जमीन मालकांचे हेलपाटे थांबले असून जमिनीच्या मालकीचे वादही कमी झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...
खरीप हंगाम सुरू असतानाही पावसाचे प्रमाण कमी असले तरी शेतकरी मेहनतीने शेती करत आहेत. मात्र, याच दरम्यान गुजरातहून स्वस्त दरात कीटकनाशके आणण्याचे प्रमाण वाढले आहे. ...
Fake Fertilizers : खरीप हंगाम सुरू असताना, खते व बियाण्यांच्या टंचाईचा फायदा घेणाऱ्यांवर जिल्हा कृषी विभागाने कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. नियम धाब्यावर बसवणाऱ्या १० कृषी सेवा केंद्रांना निलंबित करण्यात आले असून, आणखी केंद्रे रडारवर आहेत.(Fake Ferti ...
Jayakwadi Dam Water Level : मराठवाड्याला दिलासा देणारी बातमी. जायकवाडी धरण तब्बल ९० टक्क्यांपेक्षा अधिक भरले असून आज धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात येणार आहेत. गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग होणार असल्याने बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल् ...
kharif pik vima yojana यावर्षीच्या खरीप हंगामासाठी लागू करण्यात आलेल्या पीकविमा योजनेतील नवीन बदल आणि नियमांमुळे शेतकऱ्यांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे. ...