अतिवृष्टीसह वादळी संकटाने एकट्या ऑगस्ट महिन्यात १७ हजार ३३२ शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाला झळ पोहोचवली आहे. ८ हजार २७हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांची नासाडी झाली असताना जळगाव जिल्हा प्रशासनाने ९ कोटी ८६ लाख २९ हजार २४५ रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव राज्य शासन ...
Krushi Salla : मराठवाड्यात २० सप्टेंबरपर्यंत वादळी वारे, मेघगर्जना आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पावसाळी वातावरणात पिकांचे संरक्षण, फळबागांची काळजी आणि पशुधनाची योग्य देखभाल यासाठी कृषी तज्ज्ञांनी महत्त्वाचा सल्ला दिला आह ...
पशुपालनात जनावरांची निगा राखणे हे फार महत्त्वाचे असते. दुधाळ जनावरांपासून शेळ्या, मेंढ्या, बैल, वासरे सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहिलं तरच उत्पादन वाढतं आणि उत्पन्नात भर पडते. ...
Crop Pattern Change : यंदा खरीप हंगामात मका पिकाची लागवड तब्बल सरासरीच्या दुप्पट झाली आहे, तर ज्वारीची आवक केवळ आठ टक्क्यांवर घसरली आहे. उत्पादनाची स्थिरता, चाऱ्याची उपलब्धता आणि बाजारातील हमीभावामुळे शेतकऱ्यांचा कल मक्याकडे झपाट्याने वळत असल्याचे स् ...
आजच्या आधुनिक काळात शेतीसोबत पूरक उद्योगांचा विचार करणे अत्यावश्यक झाले आहे. पारंपरिक पद्धतीने शेती करून पुरेसा नफा मिळत नाही हे लक्षात घेता शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन करणे आवश्यक आहे. ...
Jowar MSP Payment Delay : ज्वारी उत्पादक शेतकरी चार महिन्यांपासून त्यांच्या हक्काच्या पैशासाठी वाट पाहत आहेत. रब्बी हंगामातील ४ हजार ८४० क्विंटल ज्वारी शासनाने खरेदी केली असली तरी त्यातील बहुतांश रकमेचा चुकारा अजूनही थकीत आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झा ...