साखरेचे किमान विक्री मूल्य ३१ रुपये प्रतिकिलाेवरून ४१ रुपये प्रतिकिलाे करावे, अशी विनंती राज्य सरकारने केंद्रीय ग्राहक कल्याण व अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाकडे केली आहे. दुसरीकडे, कापूस, साेयाबीनसह बहुतांश खरीप शेतमालाचे दर एमएसपीपेक्षा कमी आहे ...
Maize Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि.१३) नोव्हेंबर रोजी ५६८९ क्विंटल हायब्रिड, ४४७१ क्विंटल लाल, ५२०० क्विंटल लोकल, ३४५० क्विंटल नं.१, १९ क्विंटल नं.२, १७२३४ क्विंटल पिवळ्या मकाची आवक झाली होती. ...
धान उत्पादक शेतकऱ्यांचा सातबारा नोंदणी व मोजणी अजूनही प्रतीक्षेतच आहे. शासनाच्या दिरंगाई धोरणामुळे अधिकाऱ्यांवर प्रशासनातील शेतकऱ्यांच्या मागणीचा बोजा रोज वाढत आहे. नोंदणी व खरेदी नोव्हेंबर अर्ध्यात येऊनही प्रतीक्षेतच आहे. ...
Jivant Satbara Mohim : शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनीवर मालकी हक्क मिळवण्यासाठी सुरू केलेल्या 'जिवंत सातबारा' मोहिमेमुळे बीड जिल्ह्यात तब्बल ९,२७० सातबारे जिवंत झाले आहेत. या मोहिमेमुळे अनेक वारसदारांना शासकीय योजना, कर्जप्रकरणे आणि जमिनीच्या ...
Pokhara 2.0: हवामान बदलाच्या आव्हानांशी सक्षमपणे लढण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा 'नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प' म्हणजेच पोकरा २.० आता सोयगाव तालुक्यातील २२ गावांमध्ये सुरू होत आहे. या योजनेत पाच हेक्टरपेक्षा कमी शेतीधारक शेतकरी, भूमिहीन, विधवा आण ...
Onion Farming : अतिवृष्टीच्या पावसाने शेतकऱ्यांचे लाल, उन्हाळ कांदा रोपांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. शेतकऱ्यांनी टाकलेले कांदा बियाणे अतिवृष्टीने जमिनीत सडल्याने शेतकऱ्यांची डोंगराळ भागात रोपांची शोधाशोध सुरू आहे. ...
ativrushti vihir anudan यंदाच्या अतिवृष्टीने अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी गाळाने पूर्णपणे बुजल्या असून, पाण्याचा स्रोतच बंद झाल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. ...