Farmer Success Story शेती तोट्याची नसते फायद्याची करता येते हे सूत्र लक्षात ठेवले तर कमी क्षेत्रातून ही अधिक उत्पन्न मिळवता येते. हेच साध्य केले आहे कोरेगाव मधील शेतकरी रामचंद्र सर्जेराव बर्गे यांनी. ...
CCI In High Court : कापूस खरेदी उशिरा सुरू करून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू नये, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भारतीय कापूस महामंडळाला दोन आठवड्यांत हमीपत्र देण्याचे आदेश दिले आहेत. (CCI In High Court) ...
MGNREGA Scheme: खरीप हंगाम संपताच ग्रामीण भागातील महिलांसमोर रोजगाराचा प्रश्न डोके वर काढतो. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ही हाताला काम मिळवून देण्यासाठी सुरू झाली असली, तरी कंत्राटदारांच्या पाशात अडकून ती केवळ कागदोपत्री ...