दहावी व बारावी परीक्षेसाठी खेळाडू विद्यार्थी, एनसीसी, स्काऊट गाईडमधील विद्यार्थ्यांना यापूर्वी २५ गुण मिळत होते. मात्र, शासनाने २० डिसेंबरला काढलेल्या आदेशानुसार यापुढे फक्त ७ क्रीडा गुण मिळणार आहेत. ...
मावळातील काही शाळांमध्ये दहावी बोर्ड फी च्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून भरमसाठ पैसे उकळण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत. पालकांनी पावती मागितली असता ती दिली जात नाही. ...
राज्यात शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र एज्युकेशन बोर्डची निर्मिती करून दर्जेदार शिक्षण देण्यात येणार आहे. सध्या शिक्षणव्यवस्थेतील बदलाने इंग्रजीकडे जाणारा लोंढा निश्चितच कमी झाला आहे. ...
अकोला: राज्य शासनाने मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग प्रवर्गात १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षण संस्थांमधील शिक्षकांसह इतर सरळ सेवाभरतीसाठी सुधारित बिंदू नामावलीची तपासणी करण् ...
विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला बसलेला असो किंवा पाचवीला, त्याला सर्वात जास्त भीती कोणत्या विषयाची असेल किंवा तुला कोणता विषय जास्त अवघड वाटतो, असा प्रश्न विचारला, तर बहुतांश विद्यार्थ्यांचे हमखास उत्तर गणित हेच असते. ...
विज्ञान प्रदर्शनांच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक घडतील. जिज्ञासू वृत्तीला विज्ञान प्रदर्शनातून प्रोत्साहन मिळेल, असे प्रतिपादन जिल्हा शैक्षणिक व सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य डॉ. प्रकाश जाधव यांनी केले. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात महाविद्यालयांची संख्या भरमसाठ असली तरी ‘प्लेसमेन्ट’सोबतच उद्योगजगताशी ‘लिंकेज’चे प्रमाण मात्र कमी आहे. यामुळे विद्यार्थी ‘आयआयटी’, ‘एनआयटी’ किंवा इतर मोठ्या शहरांकडे शिक्षणासाठी वळत आहेत. ...