जिल्ह्यात ग्रामीण जीवनोन्नती अभियानात यंदा नवीन १३०० महिला बचत गट स्थापनेचे उद्दिष्ट शासनाकडून देण्यात आले आहे. तर यावर्षी ८८० गटांना बँकेमार्फत ७ टक्के व्याजदराने कर्ज मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. ...
देशातली प्रत्येक राष्ट्रीयीकृत बँक आज जखमी अवस्थेत आहे. राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये आपले कष्टाचे पैसे ठेवणे सुरक्षित आहे की नाही, याविषयी सामान्य माणसाला प्रथमच शंका वाटू लागलीय. ...
आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाचे वाढते दर आणि घसरत असलेले रुपयाचे मूल्य यामुळेही गुंतवणूकदार सावध होते. मात्र, सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी झालेल्या मोठ्या खरेदीने सप्ताहाची सांगता वाढीने झालेली दिसली. ...
एप्रिल महिन्यात भारतातील प्रवासी वाहनांची विक्री ७.५ टक्क्यांनी वाढून २,९८,५0४ गाड्यांवर गेली. आदल्या वर्षी या महिन्यात २,७७,६८३ गाड्या विकल्या गेल्या होत्या. ...