मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचे आश्वस्थ केले होते. मात्र त्याची अद्यापही पूर्तता न झाल्याने येथिल नागरिक मुख्यमंत्र्यांवर प्रचंड नाराज आहे. त्यामुळे आधी स्वतंत्र नगरपालिकेचा निर्णय घ्यावा आणि त्यानंतरच ग्रोथ स ...
डोंबिवली : गावे महापालिकेत आणि पाणीपुरवठा मात्र एमआयडीसीकडून, अशा कात्रीत सापडलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांतील पाणीटंचाई संपण्याची चिन्हे नाहीत. ...
डोंबिवली : शहरात दिवसाढवळ्या घरफोड्या आणि सोनसाखळी चोरीच्या घटनांनी उच्छाद मांडला आहे. त्यातच सोने-चांदीचे दागिने विक्रीचा धंदा करणा-या सुरेश आणि अमित जैन या सराफा पिता-पुत्राच्या धाडसामुळे ज्वेलर्समध्ये घुसून गावठी कट्ट्याच्या धाकाने चोरी करण्याचा द ...
रेल्वे रुळ ओलांडून लघूशंकेला गेलेल्या निखिल तेजपाल (४०) रा. जोशीबाग, कल्याण या युवकाला मुंबई दिशेकडील एका लोकलचा धक्का लागल्याची घटना कोपर स्थानकात सोमवारी रात्री घडली. ...