पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी २०१६ मध्ये सुरू केलेल्या पंतप्रधान पीक विमा योजनेचे त्यावेळी बरेच गुणगाण झाले होते. आधीच्या पीक विमा योजनांच्या तुलनेत नवी योजना खूप चांगली असल्याचे आणि आधीच्या सर्व पीक विमा योजनांमधील त्रुटी दूर करण्यात आल्या ...
राज्य शासनाने प्लॅस्टिक बंदी केल्यामुळे कापडी पिशव्यांचा वापर वाढणार आहे. यासोबतच कापसाच्या भाववाढीमुळे यंदा जिल्ह्यात कापसाचे ५ टक्क्यांनी क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज जि.प.च्या कृषी विभागाने वर्तविला आहे. ...
पेरणीचे दिवस असतानाही शेतकऱ्यांना आपल्या हक्काच्या रकमेसाठी बँकांमध्ये हेलपाटे मारावे लागत आहे. बोंडअळीची मदत जाहीर झालेली असताना केवळ अल्फाबेटीकलमुळे शेतकऱ्यांना रक्कम मिळण्यात विलंब होत आहे. ...