साखर कारखान्यांनी गाळपासाठी शेतकऱ्यांचा ऊस तोडल्यानंतर १४ दिवसांच्या आत रास्त आणि किफायतशीर किंमत अर्थात एफआरपी देणे अपेक्षित असतानाही राज्यातील ४५ साखर कारखान्यांनी अजूनही ६० टक्के एफआरपी दिलेली नाही. ...
फूटपाथवर उभारलेला ‘कलाकार कट्टा’, या जागेमुळे वर्दळीच्या चौकात वाहतुकीस अडथळा निर्माण होतो, त्यामुळे हा कट्टा पर्यायी ठिकाणी हलविण्यात यावा, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे ...
keli banavat pik vima पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या आंबिया बहर हंगामात यंदा केळी उत्पादक जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे २७ हजारांहून अधिक अर्ज आल्यानंतर संशयास्पद क्षेत्राची उपग्रहाच्या साह्याने तपासणी करण्यात आली. ...