कर्जमाफीवरुन धुळफेक करुन शेतकऱ्यांना फसवणारे हे सरकार नादान आहे. येणाऱ्या काळात त्यांना जाब विचारु असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे राज्य सरचिटणीस व माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी मंगळवारी येथे दिला. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करुन सातबारा कोरा ...
वाशिम : ४ डिसेंबरला पार पडलेल्या जिल्हास्तरीय लोकशाही दिनात २६ तक्रारींवर सुनावणी घेतली असून, यापैकी १६ तक्रारी निकाली निघाल्या. उर्वरीत प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्या. ...
नाशिक : एकविसाव्या शतकाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच १ जानेवारी २००० रोजी जन्मलेल्या व सध्या सतरा वर्षे वयोगट असलेल्या जिल्ह्यातील २२४ ‘सहस्त्रक’ मतदारांची नोंद झाली असून, या सर्वांचा येत्या ५ जानेवारी रोजी सत्कार करण्यात येणार आहे.एकविसाव्या शतकाच् ...
वाशिम : येथील काटेपूर्णा नदी पूर्णपणे दगडाने भरली असून थोडा जरी पाऊस झाला की, गावाला धोका निर्माण होतो. त्याकरिता वाडी रामराव गावाचे पूनर्वसन करावे किंवा काटेपूर्णा नदीचे खोलीकरण करण्याच्या मागणीसाठी वाडी रामरावासीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर ४ न ...
ठाणे जिल्ह्यात सुमारे ४४ शाळा बंद करण्याचे निश्चित झाले असून उर्वरित सुमारे २६७ शाळां व त्यातील विद्यार्थ्यांचे जवळच्याच शाळांमध्ये स्थलांतर करण्याचा मार्ग काढण्यात आला आहे. ...
शिधापत्रिकाधारकांचे आधारकार्ड पुरवठा खात्याच्या सॉफ्टवेअरशी जोडण्याचे काम करणाºया ठेकेदाराला अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने निधी उपलब्ध करून दिलेला असतानाही स्थानिक पुरवठा खात्याच्या अधिकारी, कर्मचारी रेशन दुकानदारांकडून पैसे गोळा करीत असल्याची बाब ...
ठाणे जिल्ह्यातील युवा - युवतींसाठी जिल्हयातील १८ विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी नविन नाव नोंदणी व स्थलांतरित , मयत मतदारांची वगळणी बाबतची कार्यवाही करण्यात आलेली आहे. ...
ठाणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून नुकतेच शहापूर, मुरबाड तालुक्यांसह कल्याणचे फळेगांव, कोळींब, भिवंडीतील झिडके, अंबनाथचे आंभे आणि आंभे आदी ठिकाणी शेतकऱ्यांना पीक फवारणीचे मार्गदर्शन करून औषध हाताळणी व फवारणीचे प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून प्रात्यक्षिक ...