शासनाकडूनच निधी आला नाही तर गोष्ट वेगळी. पण निधी मंजूर होऊनही तुम्ही दोन दोन वर्षे घालवता. मिऱ्या येथे केलेले काम १६ कोटींचे झाले म्हणता तर मग पंधरा वर्षे त्यात दुरूस्तीच करायला नको होती. पाच वर्षांच्या आतच काम पुन्हा करावे लागले तर कोण देणार निधी, अ ...
क्षणात पडणा-या सरींनंतर काही काळ उन्हाचा अनुभव देखील घेता आला. माळशेजमधील दरड कोसळण्याच्या घटनेशिवाय जिल्ह्यात दुर्देैवी घटना घडली नाही. ठाणे शहरात चार झाडे उन्मळून पडले, एक भिंत पडली. तर काही झाडांच्या फांद्या ठिकठिकाणी पडल्या. दुपारी २.५० वाजे दरम् ...
चंद्रपूरचे जिल्हाधिकारी म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. येथील जिल्हाधिकारी आशुतोष सलील हे अमेरिकेतील हार्वड लॉ स्कूल येथे उच्च शिक्षणासाठी जात असल्याने कुणाल खेमणार यांच ...
दारु व तंबाखुमुक्तीसाठी करण्याबाबत प्रत्येक विभागाने कृती आराखडा तयार करुन १५ दिवसांत सादर करावा आणि त्यानुसार काम सुरु करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गुरूवारी येथे दिले. ...
पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका आणि इचलकरंजी नगरपालिकेने आवश्यक त्या उपाययोजना दि. १५ आॅगस्टपूर्वी पूर्ण करून त्याचा अहवाल प्रदूषण नियंत्रण महामंडळास सादर करावा, त्यानंतर कोणत्याही सबबी चालणार नसल्याचा इशारा विभागीय आयुक्त दी ...
जोतिबा मंदिर, करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्याच्या कामाचे अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तपासून घेवून २० जूलैपर्यंत सादर करण्याचे आदेश बुधवारी विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिले. जोतिबा मं ...
शिक्षकांची कोणकोणती कामे आम्ही अधिकाऱ्यांनी करावीत? शिक्षिकांच्या गर्भधारणाही आम्हीच तपासावी काय? अशी बेताल वक्तव्ये करणाऱ्या सातारा जिल्हा परिषदे’च्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात शिक्षिका संतप्त झाल्या. शाळेला हक्काची रजा टाकून या शिक्ष ...
जिल्ह्यातील विविध प्रकारचे दिव्यांगत्व असलेले बालक ते वृध्दांपर्यंतचे व्यक्ती प्रमाणपत्रांपासून वंचित आहेत. आजपर्यंत अनेकदा त्यांना प्रमाणपत्र तयार करण्यासाठी त्रास सहन करावा लागला. मात्र या विशेष मोहीम कार्यक्र मांतर्गत दिव्यांग व्यक्ती हा दिव्यांग ...