जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावरुन धान खरेदी सुरू आहे. मात्र या दोन्ही केंद्रावर अद्यापही खरेदीसाठी पुरेसा बारदाणा उपलब्ध करुन देण्यात आला नाही. ...
लोकसभा निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत या यादीवर हरकती व दावे सादर करण्याची मुदत शुक्रवारपर्यंत होती; परंतु निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ती पाच डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. याची मतदारांनी नोंद घ्यावी, असे आव ...
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, यासह विविध मागण्यांसाठी देशातील २०० हून अधिक शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन, अखिल भारतीय किसान संघर्ष समिती स्थापन केली आहे. या माध्यमातून शुक्रवारी दिल्लीतील संसदेवर आयोजित मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरातील ज ...
कमी कालावधीमध्ये चांगले उत्पादन मिळवून देणारे बांबू हे पिक आहे. जिल्ह्यातील वातावरणामध्ये बांबूचे उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल असा विश्वास जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी येथे व्यक्त केला. जिल्हा परिषदेच्या छत्रप ...
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कामकाज पेपरलेस करण्याच्या उद्देशाने वाटचाल सुरू झाली असून, त्यासाठी १५ हायस्पीड स्कॅनर आणि ३० संगणकांची खरेदी केली जाणार आहे़ या साहित्याची नोंदणीही करण्यात आली असून, साहित्य दाखल झाल्यानंतर लवकरच जिल्हाधिकारी कार ...
प्रत्येक मतदार लोकशाहीचा अभिन्न अंग आहे, म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये अपंग घटकांना सामावून घेण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने ‘सुलभ निवडणुका’ हे घोषवाक्य जाहीर केले आहे. त्यानुसार अपंग घटकातील प्रत्येक मतदाराला निवडणूक प्रक्रि येमध्ये साम ...
मराठवाड्यातील तब्बल १२ लाख ४१ हजार ५५४ शिधापत्रिकाधारकांनी रेशन दुकानांतून रॉकेल घेण्यासाठी गॅस जोडणी नसल्याचे हमीपत्र पुरवठा विभागाकडे भरून दिले आहे. ...