महात्मा गांधी मिशन कृषि विज्ञान केंद्र गांधेली, छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक ०२ ते ०६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित ५ दिवसीय शेळीपालन प्रशिक्षण यशस्वीरीत्या संपन्न झाले. या प्रशिक्षणात एकूण २५ प्रशिक्षणार्थींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. ...
रब्बी हंगामातील पिकांसाठी शिवना टाकळी कालव्यात पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्यानुसार रविवारी (दि. ८) दुपारी उजव्या कालव्यातून पहिले आवर्तन सोडण्यात आले. ...
वैजापूर आणि श्रीरामपूर या तालुक्यांतील १६ गावे सिंचनाखाली आणण्यासाठी प्रस्तावित शनिदेवगाव उच्चपातळी बंधाऱ्याचा प्रस्ताव ६ महिन्यांपासून महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन (एमडब्ल्यूआरआर) कडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे. ...