PM Narendra Modi Speech in Rajya Sabha : काँग्रेस नसती तर देशाचं काय झालं असतं, येथे वारंवार बोललं गेलं. मात्र महात्मा गांधींच्या सूचनेप्रमाणे काँग्रेस विसर्जित झाली असती तर खूप काही झालं नसतं असं सांगत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. ...
हा एक संवेदनशील आणि सामाजिक - कायदेशीर मुद्दा आहे. त्यामुळे सरकारने आणखी वेळ मागणे याेग्य असल्याचे मेहता म्हणाले. यावर न्या. राजीव श्कधर आणि न्या. सी. हरी शंकर यांच्या खंडपीठाने सांगितले, की हा विषय जास्त काळासाठी प्रलंबित ठेवणे न्यायालयाच्या दृष्टीन ...
Saubhagya Yojana : महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीकडील (मेडा) आकडेवारीनुसार ऑक्टोबर २०१७ मध्ये सुरू झालेल्या या योजनेतून आर्थिक वर्ष २०२१ अखेरपर्यंत महाराष्ट्रात एकूण ३०,५३८ घरांत ऑफ ग्रीड सोलर लाइट प्रणालीसह एकूण १५.१८ लाख घरांत वीजजोडणी दिली ग ...
Mumbai High Court News: देशभरातील न्यायिक रिक्त पदे भरण्यास केंद्र सरकारकडून दिरंगाई होत असल्याने उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करीत म्हटले की, न्यायव्यवस्थेला आवश्यक असलेले ‘बूस्टर’ देण्याचा विचार कधी करणार? ...