कांदा घोटाळा करून सरकार, शेतकरी आणि ग्राहक या तिघांचीही फसवणूक करणाऱ्या नाशिक विभागातील घोटाळेबाज शेतकरी उत्पादक कंपन्यांना केंद्र सरकारने दणका दिला आहे. ...
दरवर्षी बजेटची चातकासारखी वाट बघणारा वर्ग हाच आणि हमखास निराश होणारा वर्गही हाच ! स्वतःच्या आकांक्षांशिवाय जगाचा अन्य अर्थ ठाऊक नसलेला हा वर्ग त्यामुळेच रागावला होता. ...
शेतीचा विकास, उद्योगांना साहाय्य आणि मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प म्हणजे 'विकसित भारत' या स्वप्नाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल होय ! ...