Indian Railway: गेल्या १६ महिन्यांत रेल्वेच्या सेवेतून १७७ कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आला आहे. जुलै २०२१पासून दर तीन दिवसांत एक भ्रष्ट अधिकारी किंवा कामचुकार कर्मचाऱ्याला सेवेतून काढण्यात आले आहे. ...
Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशात दाखल झाल्यावर नाना पटोले यांनी बुऱ्हाणपूर येथे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कमलनाथ यांच्याकडे तिरंगा सोपवला. ...
Pradhan Mantri Vaya Vandana Yojana : या योजनेत तुमची गुंतवणूक ही १० वर्षांसाठी असते. १० वर्षांपर्यंत तुम्हाला वार्षिक किंवा मासिक पेन्शन दिली जाते. जर तुम्ही १० वर्षे या योजनेत कायम राहिलात तर तुम्हाला तुमची गुंतवणूक परत केली जाते. तसेच तुम्ही ही योज ...
सरकारने सुरुवातीपासून क्रिप्टाेबाबत सावध भूमिका घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी स्वत: काही वेळा क्रिप्टाेबाबत सावधानतेचा इशारा संपूर्ण जगाला दिला आहे. ...