अनेकदा तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी घेता आणि नंतर तुम्हाला त्याचा पश्चाताप होतो. परंतु आता स्वत:ला इन्शुरन्स पॉलिसीच्या माध्यमातून इन्शुअर करणं अधिक सोप होण्याची शक्यता आहे. ...
आयटी क्षेत्रातील एका दिग्गज कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून तीन दिवस ऑफिसमध्ये येण्यास सांगितलं आहे. तसं न केल्यास त्यांना १९ फेब्रुवारीपासून कारवाईला सामोरं जावं लागेल. ...
डफळापूर (ता. जत) येथील महिला रेशीम उद्योजक प्रतिभा विजयकुमार कदम या गेली चार वर्षे रेशीम उद्योग करत आहेत, दर दीड महिन्याला रेशीमचे उत्पादन घेऊन त्यांना ४० हजार ते ६० हजार रुपये निव्वळ नफा मिळतो आहे. ...