नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटूंच्या डोपिंग चाचणीप्रकरणी सध्या मोठा वाद सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांच्याशी चर्चा केली. ...
नवी दिल्ली : थंडीच्या हवामानामुळे होत असलेल्या अडचणीच्या कारणास्तव बीसीसीआयने भारत - श्रीलंका यांच्या दरम्यान होत असलेल्या आगामी तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील धर्मशाळा आणि पंजाब येथे होणारे पहिले दोन सामने निर्धारीत वेळेच्या दोन तास आधी सुरु कर ...
पाहुण्या श्रीलंकेने पहिल्या डावात 122 धावांची तगडी आघाडी घेतल्यानंतर शिखर धवन आणि लोकेश राहुल या सलामीवीरांनी कोलकाता कसोटी भारताला पुनरागमन करून दिले आहे. ...
सामन्याचे पहिले तीन दिवस पावसाचे आणि पाहुण्या संघाच्या वर्चस्वाचे राहिले, मात्र तिसऱ्या दिवशी पंचाच्या एका चुकीमुळे भारताला पाच धावांचे नुकसान झालं आहे. ...
बीसीसीआयच्या १ डिसेंबर रोजी होणा-या विशेष आमसभेपूर्वी भारतीय संघाच्या भविष्यातील दौ-याची (एफटीपी) मला माहिती हवी, या आशयाचे पत्र नाराज कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी यांनी काळजीवाहू अध्यक्ष सी. के. खन्ना आणि सचिव अमिताभ चौधरी यांना लिहिले आहे. ...
श्रीलंकेविरोधात इडन गार्डन्सवर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहली शुन्यवर बाद झाला. आणि आगळावेगळा विक्रम त्याच्यानावार जमा झाला आहे. ...