भारताचा माजी कर्णधार एम.एस धोनीनं पाकिस्तानबरोबरच्या मालिकेबाबत महत्वपुर्ण वक्तव्य केलं आहे. धोनीच्या या वक्तव्यामुळे क्रिकेट वर्तुळात भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मालिकेबाबत पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली आहे ...
भारताचा आघाडीचा फिरकी गोलंदाज आर, अश्विननं श्रीलंकेविराधातील पहिल्या कसोटी सामन्यात आठ बळी घेतले. यासह अश्विननं कसोटीमध्ये बळींचे त्रिशतक पुर्ण केलं आहे. ...
भारताचा स्टार क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कर्णधार विराट कोहलीचे समर्थन केले. आफ्रिका दौ-यासाठी धोनी भारताच्या मर्यादित षटकांच्या संघात असेल. ...
मुरली विजय, चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मा यांनी झळकावलेली दमदाक शतकं आणि कर्णधार विराट कोहलीचं द्विशतक या जोरावर भारताने नागपूर कसोटीवर आपली पकड मजबूत बसवली आहे. ...
आपल्या आक्रमक स्वभावासाठी प्रसिद्ध असलेला विराट आज बीसीसीआयवर भडकला आहे. सध्या भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये कसोटी मालिका सुरु आहे. नागपूरमध्ये उद्यापासून दुसरी कसोटी सुरु होणार आहे. ...