सहा महिन्यांपासून दुष्काळाच्या छायेत असलेल्या या जिल्ह्यातील परभणीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत चालणाऱ्या मोंढा बाजारपेठेला दुष्काळाचे चटके सहन करावे लागत आहेत़ सहा महिन्यात निम्मी उलाढाल ठप्प झाल्याने या मोंढ्यावर अवलंबून असलेल्या शेकडो मजुर ...
जिल्ह्यासह राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने व लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कृषी उत्पन्न व बाजार समित्यांच्या निवडणुका ३१ मे पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ...
दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात बहुतांश फळांची आवक वाढलेली असते आणि भाव उतरलेले असतात. यंदा प्रथमच विहीर, बोअर अशा स्तोत्रांना पाणी कमी झाल्याने याचा परिणाम फळ लागवडीवर झाला आहे. ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात हळद लिलाव सुरु करण्यासाठी बाजार समितीने प्रयत्न सुरु केले आहेत. या संदर्भात बाजार समितीत ९ एप्रिल रोजी व्यापाऱ्यांची बैठक घेऊन लिलावा प्रक्रिया सुरु करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. येत्या आठवड्यात लिलाव सु ...