जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळाचा फटका कापसाच्या उत्पन्नाला झाला असून यावर्षीच्या हंगामात तीन तालुक्यांमधील बाजार समित्यांच्या अंतर्गत ११ लाख ६० हजार क्विंटल कापसाची आवक झाली आहे. आवक घटली असली तरी यावर्षी हमीभावाच्या अधिक तुलनेने भाव मिळाल्याने ...
जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळाचा फटका कापसाच्या उत्पन्नाला झाला असून यावर्षीच्या हंगामात तीन तालुक्यांमधील बाजार समित्यांच्या अंतर्गत ११ लाख ६० हजार क्विंटल कापसाची आवक झाली आहे. आवक घटली असली तरी यावर्षी हमीभावाच्या अधिक तुलनेने भाव मिळाल्याने ...
मागील दोन दिवसांपासून सेलूच्या बाजारात कापसाच्या भावात वाढ होत आहे. सोमवारी यंदाच्या हंगामातील सर्वाधिक कमाल भाव शेतकऱ्यांना मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. ...
सोनपेठ व गंगाखेड तालुक्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांची तूर, शासकीय हमीभाव दरात खरेदी करण्यासाठी गंगाखेड शहरातील एमआयडीसी परिसरात हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते; परंतु, एक महिन्याचा कालावधी उलटत असताना केवळ २६९ शेतकऱ्यांची ८३० क्विंटल तूर खरे ...
बाजार समितीच्या यार्डात कापूस विक्री करण्यासाठी शेतकरी गर्दी करीत असून शेवटच्या टप्प्यात मालाला चांगला भाव मिळत असल्याने कापसाची आवक वाढली आहे. २६ मार्चपर्यंत ३ लाख ८० हजार क्विंटल कापूस खरेदी झाल्याची नोंद बाजार समितीत झाली असून कापसाला वाढीव भाव मि ...
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानाची प्रक्रिया पार पडल्यावर बाराव्या गणातील मतपेटीतून धूर येऊन त्यातील मतपत्रिका जळाल्याची घटना रविवारी घडली होती. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी बाजार समितीच्या मतमोजणीची प्रक्रिया स्थगित केली आहे. ...