नगरहून औरंगाबादकडे भाजीपाला घेऊन जाणा-या टेम्पोचा विचित्र अपघात घडला. या टेम्पोची मागील दोन्ही चाके निखळून पडली. त्यातील एक चाक वेगाने रस्त्याच्या दुस-या बाजूला उभ्या असलेल्या युवकला धडकले. यामुळे युवकाचा मृत्यू झाला. ...
शेतात कांदा पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेली त्याची पत्नी मात्र बचावली. ही घटना गुरुवारी रात्री पाथर्डी तालुक्यातील सातवड गावाच्या शिवारात घडली. ...
जिल्ह्यात शुक्रवारी (४ सप्टेंबर) तब्बल ५४९ कोरोना रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे आतापर्यंत ब-या झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २० हजार ५१० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.२५ टक्के इतके झाले आहे. ...
मुळा धरण यंदा पूर्ण क्षमतेने भरले आहे. यामुळे धरणातून मुळा नदीपात्रात पाणी सोडले आहे. दरम्यान धरण परिसरात पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. यामुळे प्रशासनाने ३० सप्टेंबरपर्यंत पर्यटकांना येथे गर्दी करण्यासाठी मनाई केली आहे. तसे आदेशही प्रशासनाने काढले ...
प्रपंचातील पती,पत्नी कोण कोणाचे आहे ? तू व्यर्थ धनाची चिंता का करतोस? या संसाराची चिंता करून काहीच उपयोग नाही. सतत जीव या चिंतेच्या फेºयात अडकून राहतो ? आम्ही संतांनी दाखवलेल्या मार्गानुसार का चालत नसू बरे ? या संतांनी दाखवलेल्या मार्गाने जर गेलो तरच ...
सरकारने प्रायोगिक तत्वावर किसान रेल सुरु केली आहे. या रेल्वेची किती आवश्यकता आणि त्यात काय अडचणी येतात हे अकोळनेरच्या शेतकऱ्यांनी अनुभवले आहे. अकोळनेरला किसान रेल तर हवीच. पण, विमानाची कार्गो सेवा शिर्डीवरुन सुरु झाली तर अकोळनेरच्या फूलशेतीचा डंका दे ...
अहमदनगर: आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी परिचारकांच्या आंदोलनाला अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयात सुरुवात झाली. परिचारिकांनी काळ्या फिती लावून सरकारचा निषेध केला. तसेच कोणतीही सेवा विस्कळीत होऊ देता जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने केल ...