राज्यातील सरकार मजबूत आहे. सरकार फक्त टिकण्यासाठी चालतेय, असे केवळ टीकाकार म्हणतात. राज्यातील सरकार फार काळ टिकणार नाही, असे म्हणणाऱ्या विरोधकांना ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ बघू द्या, असा टोला राष्ट्रवादीचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील भाजप ...
श्रीगोंदा : पोलिसांनी मांडवगण रोडवरील गणपती माळाजवळ एका ठिकाणी छापा टाकून आढळगाव येथील गुटखाकिंग विशाल बाळासाहेब बोथरे, नवनाथ बाळू शिंदे या दोघांना अटक केली. ...
मागील वर्षाच्या दुष्काळी स्थितीमुळे घटलेल्या साखर उताऱ्याचा फटका यंदाच्या ऊस दराला बसला आहे. त्यामुळे यंदा बहुतांश कारखान्यांचा एफआरपी कमी निघाला आहे. मागील हंगामात टनाला अडीच हजार रुपयांवर दर मिळालेल्या शेतकऱ्यांना यावेळी मोठी झळ सोसावी लागणार आहे. ...
कर्जत तालुक्यातील सिद्धटेक शिवारात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई हाती घेतली आहे. गुरुवारी सायंकाळी पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या पथकाने साडेतेरा लाख रुपयांच्या यांत्रिक बोटी जप्त केल्या. ...
आष्टी तालुक्यातील सुरुडी येथे तरुण शेतकऱ्याचा बळी घेतल्यानंतर सुरुडीपासून जवळच असलेल्या किन्ही (काकडेची) येथे बिबट्याने दुसरा बळी घेतला आहे. शुक्रवारी (ता.२७) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास बिबट्याने शेतातील विहिरीवर पाणी देण्यासाठी गेलेल्या दहा वर् ...
तक्रारदाराकडून तब्बल ८० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रजनी रामदास खुणे यांना न्यायालयाने २९ ऑक्टोबरदरम्यान पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ...
अहमदनगर : - मानवाधिकार अभियान आणि महाराष्ट्र शासनाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संधोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिम्मित्ताने मार्केटयार्ड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. ...
समाजप्रबोधनकार निवृत्ती काशिनाथ देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी बाळाच्या जन्मासंदर्भात वादग्रस्त विधान केल्याचा आरोपावरून त्यांच्याविरोधात संगमनेर प्रथमवर्ग न्यायालयात फिर्याद दाखल आहे. संगमनेर जिल्हा व सत्र न्यायालयात आज सुनावणी होणार होती. परंतु ...