Banana Market : केळीच्या बाजारभावाने शेतकऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. काही महिन्यांपूर्वी २१०० रुपयांपर्यंत पोहोचलेले भाव आज अवघे ४०० ते ७०० रुपयांवर आले आहेत. उत्पादन खर्च प्रचंड असताना उत्पन्न तुटपुंजे मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दुसरीकडे ...
E-Ferfar : शेतकरी जमिनीच्या व्यवहारात होत असलेल्या विलंबामुळे हैराण झाले आहेत. ई-फेरफार प्रणालीचा उद्देश जलद आणि पारदर्शक सेवा देणे असले तरी ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी नियमांचे उल्लंघन करत नोंदी वेळेत पूर्ण करत नाहीत. परिणामी, वारस नोंदी व सा ...
Cattle Breeding Scheme : अमरावती जिल्ह्यात गाय-वासरांची संख्या कमी होत असल्याने शेतकऱ्यांच्या गोठ्यांना मोठा फटका बसला आहे. यावर उपाय म्हणून पशुसंवर्धन विभागाने 'लिंग विनिश्चित वीर्यमात्रे' तंत्रज्ञानाचा वापर करून भ्रूण प्रत्यारोपण योजना राबविण्याची ...