Veer Dam Water Update : सातत्याने होत असलेल्या पावसामुळे वीर धरणात पाण्याची भरघोस आवक सुरू आहे. या पार्श्वभूमीवर धरण प्रशासनाने शनिवार दि. १३ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता नीरा नदीच्या पात्रात ३२०० क्युसेक इतका विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला ...
Crop Insurance : सुधारित पंतप्रधान पीक विमा योजनेला यंदा शेतकऱ्यांचा अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. दीड लाख शेतकऱ्यांनी विम्याकडे पाठ फिरवल्यामुळे पावसाच्या अस्थिरतेत शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. (Crop Insurance) ...
Organic Farming : डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे मुख्यालय अकोल्यातून पुण्याला हलविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून विदर्भातील शेतकऱ्यांत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाचा सविस्तर (Organic Farming) ...
सोलापूर जिल्ह्यात प्रथमच ३८ साखर कारखाने गाळपासाठी सज्ज झाले असून, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा उसाच्या क्षेत्रात ८३ हजार हेक्टरने वाढ झाल्याची कृषी खात्याची आकडेवारी आहे. ...
PM Kisan Samman Nidhi Yojana : २० वा हप्ता जाहीर झाल्यानंतर, आता देशातील कोट्यवधी शेतकरी पंतप्रधान किसान निधी योजनेच्या २१ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. ...
Maharashtra Dam Water Update : राज्यातील बहुतेक धरणे ९५% पेक्षा जास्त भरल्यामुळे सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची परिस्थिती समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. (Maharashtra Dam Water Update) ...
Ujine Dam : उजनी पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने शनिवारी सायंकाळी ७ वाजता १५ हजार क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे. सकाळी १ हजार ५०० क्युसेक भीमेत सुरू होता. १९ ऑगस्टपासून उजनी धरणातून भीमेत सोडण्यात येत असलेला विसर्ग कमी जास्त प्रमाणात ...
Jayakwadi Dam Update : पावसामुळे वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे जायकवाडी धरण (नाथसागर जलाशय) प्रशासनाने आज सकाळी सर्व आपत्कालीन गेट्स उघडण्याचा निर्णय घेतला. (Jayakwadi Dam Update) ...