Godavari Flood : शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे चांगलाच हाहाकार माजवला. पंथेवाडी येथे दोन मेंढपाळांच्या ५४ शेळ्या, मेंढ्यांसह एक बैल, दोन गोन्हे व संपूर्ण संसारोपयोगी साहित्य ओळ्याला आलेल्या पुराने गोदावरील नदीत वाहून ग ...
Jayakwadi Dam : जायकवाडी धरण परिसरात झालेल्या पावसामुळे गेल्या तीन वर्षात प्रथमच आपत्कालीन दरवाजे उघडण्याची वेळ आली असून तब्बल १ लाख १३ हजार १८४ क्युसेक विसर्ग करण्यात आला. त्यामुळे गोदामाई दुथडी भरून वाहत होती. ...
India America Trump Tariff News: अमेरिका भारतीय वस्तू उघडपणे खरेदी करते, परंतु जेव्हा अमेरिकेला विकायची असते तेव्हा भारताकडून धोरणांच्या भिंती उभ्या केल्या जातात, अशी टीका करण्यात आली आहे. ...
Flood Update : अक्कलकोट तालुक्यात बोरी नदीला गुरुवारी आलेल्या पुरामुळे १९ गावांतील २२० घरांत नदीचे पाणी शिरले. यामुळे संसारातील उपयोगी साहित्य भिजून मोठे नुकसान झाले आहे, तसेच शेतकऱ्यांची १९ जनावरे पाण्यात वाहून गेली आहेत तर २१ घरांची पडझड झाली आहे. ...
Maharashtra Rain Update : देशात यंदा मान्सूनने नेहमीपेक्षा वेगळा आणि लक्षणीय प्रवास केला असून आज रविवार (दि.१४) सप्टेंबर रोजी त्याने राजस्थानातील वाळवंटी भागातून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. ...
Kanda Bajar Bhav : राज्यात आज रविवार (दि.१४) सप्टेंबर रोजी एकूण ४१६९० क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ८५२६ क्विंटल चिंचवड, १२६५२ क्विंटल लोकल, ६०८१ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. ...
Market Update : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची, सोयाबीन आवक (Soybean, Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर (Market Update) ...
कांदा राज्यातील महत्त्वाचे व आर्थिकदृष्ट्या परिणामकारक पीक मानले जाते. मात्र दरवर्षी बदलत्या हवामानामुळे कांद्याच्या रोपवाटिकेतील समस्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बी उगम कमी होणे, डंपिंग ऑफ सारखे बुरशीजन्य रोग, कीड प्रादुर्भाव अशा अडचणींमुळे शेतकऱ्यां ...