Dairy Farming : शेलूबाजार परिसरात पुन्हा एकदा 'श्वेतक्रांती' चा झंकार ऐकू येतो आहे. शेतीसोबत दुग्धव्यवसायाकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांनी आणि तरुणांनी या ग्रामीण भागात नवचैतन्य निर्माण केले आहे. कमी भांडवलात सुरू होणारा हा व्यवसाय आज शेतकऱ्यांना स्थिर उत्पन ...
Soybean Crop Loss : लोहारा तालुक्यातील भातागळी येथे घेतलेल्या सोयाबीन पीक कापणी प्रयोगातून हेक्टरमागे केवळ ४७ किलो उत्पादनाचा अंदाज निघाल्याने शेतकरी वर्गात खळबळ उडाली आहे. अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्याने खरीप पिकांचे झालेले प्रचंड नुकसान आता आकडेवा ...
Kanda Chal Anudan Yojana : शेतकऱ्यांनसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत, कांदा व लसूण सुरक्षित साठवण्यासाठी साठवणूक गृह उभारणीसाठी ५० टक्के अनुदान मिळणार आहे. ...
Rabi Crop Advisory : यंदा पावसाळ्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे महाराष्ट्रात शेतजमीन व पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने नागपूर व अमरावती विभागीय कृषी विभागाला येत्या रब्बी हंगामात लागवडीसाठी उपाययोजना स ...
CIDSA Center in Maharashtra राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा, संशोधन प्रत्यक्ष शेतापर्यंत पोहोचावे आणि तरुणांना कृषी क्षेत्रात करिअरची संधी मिळावी. ...