Jaltara Project : भूजल पुनर्भरणासाठी शेतकऱ्यांनी घाम गाळून 'जलतारा'चे हजारो शोषखड्डे तयार केले. मात्र, पाच महिने उलटूनही सरकारकडून मिळणारे अनुदान मिळाले नाही. परिणामी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजी वाढली आहे. (Jaltara Project) ...
Soybean Crop Loss : यंदाच्या अतिवृष्टीने बुलढाणा जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. शेतात पाणी साचल्याने पिके कुजली, शेंगा भरल्या नाहीत आणि दर्जाही खालावला. परिणामी बाजारात भाव मिळेना आणि पुढच्या हंगामाची तयारीही अडचणीत ...
Agriculture News : आज पुण्यातील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था येथे कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली रब्बी हंगाम आढावा बैठक पार पडली. ...