खटला गंभीर नसताना किंवा कुठलेही संयुक्तिक कारण नसताना फक्त सत्तेचा गैरवापर करून या खटल्यात जाणीवपूर्वक खेडेकरांच्या विरोधात विशेष सरकारी वकिलांची नेमणूक केली ...
पोलिसांनी ९० दिवसांच्या आत दोषारोप पत्र दाखल करणे जरुरीचे होते. तसेच, वेळेत मुदतवाढ घेणे आवश्यक होते. परंतु, पोलिसांनी ८९ व्या दिवशी मुदतवाढ अर्ज दाखल केला ...