रत्नागिरीनंतर आता पुढील स्वा. सावरकर साहित्य संमेलन ठाण्यात होणार आहे. अ. भा. मराठी साहित्य संमेलन, अ. भा. मराठी नाट्य संमेलनानंतर स्वा. सावरकर साहित्य संमेलनाचा मानही ठाण्याला मिळाला ...
शहरातील तीन मुख्य रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी सरकारने निधी मंजूर केलेला आहे. मात्र, या रुंदीकरणास नुकत्याच झालेल्या महासभेत काही नगरसेवकांनी विरोध केला ...
केरळ पोलीस आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी (एटीएस) पथकाने संयुक्तपणे कारवाई करून शनिवारी कल्याण येथून इसिसच्या हस्तकाला अटक केली. त्याने केरळमध्ये काही तरुणींचे ...
सध्या मोबाइलवर गाजत असलेल्या ‘पोकेमॉन गो’ या गेमने ठाण्यातील तरुणाईला अक्षरश: वेड लावले असून या खेळामुळे रस्त्यात अपघात होऊ लागले आहेत. काही तरुणी पोकेमॉनला ...
राज्य सरकारने २७ गावे परिसरात जाहीर केलेल्या १०गावांतील ग्रोथ सेंटरला २७ गावे सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने कडाडून विरोध केला आहे. कोणत्याही परिस्थितीत ग्रोथ सेंटर होऊ ...