केंद्र सरकारने गेल्या ८ नोव्हेंबरच्या रात्री घेतलेल्या ५०० आणि १००० नोटा बंदीच्या निर्णयाचा मोठा फटका राज्यातील मच्छीमारांना बसला आहे.मुंबईसह,रायगड,पालघर,ठाणे,रत्नागिरी आणि सिधूदुर्ग ...
500-1000 रुपयांच्या नोटा बंद केल्याने त्या बदलुन घेण्यासाठी तासन तास रांगेत उभ्या असलेल्या एका 53 वर्षाच्या इसमाचा ह्दयविकाराने मृत्यु झाल्याची घटना भाईंदर मध्ये घडली. ...
सध्या 500 व 1000 च्या चलनी नोटा बंद झालेल्या असुन खेडोपाड्यातील बांधव आप आपल्यानोटांचे बदल व भरणा करण्यासाठी लांब लांब रांगेत ताटकळत उभे राहून पैसे बदलून घेत आहेत ...