अनेक शहरात महत्वाकांक्षी प्रकल्पांसाठी निधी मिळत नाही अशी ओरड असते. मात्र बदलापूर पालिकेला बीएसयूपी योजनेतून ...
तालुका भाजपामध्ये अनेक वर्षांपासून सुरू असलेली अंतर्गत धुसफूस अजूनही कायमच आहे. खा. कपिल पाटील यांच्या मध्यस्थीनंतर ...
शहर हगणदारी मुक्त करण्याचा उपक्रम महापालिका राबवित आहे. शहाड गावठण, करोतियानगर, राजीव गांधीनगर ...
उल्हास नदीत हिरव्या प्रदूषणाचा रंगाचा तवंग पसरल्याने त्याचा फटका मीरा-भाईंदरच्या पाणीपुरवठ्याला बसला आहे. ...
घरांत कुणीही नसताना चोरीसाठी घुसलेल्या चोराने दिवसाढवळ्या घरातील महिलेचा खून केला. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेचे माजी सचिव सुभाष भुजबळ यांनी घेतलेली स्वेच्छानिवृत्ती वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे ...
एकीकडे आर्थिक चणचणीत कंत्राटदारांची बिले तसेच केडीएमटीच्या कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात प्रशासनाची कसरत चालू असताना ...
केडीएमसीच्या ‘ई’ प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या झालेल्या अतिक्रमणप्रकरणी महाराष्ट्र रिजनल अॅण्ड टाउन प्लानिंग अॅक्टनुसार कारवाई व्हावी ...
आम्हाला मेट्रो, बुलेट ट्रेन नको तर आमची कुपोषित मुले वाचवण्यासाठी रेशनिंग दुकानवर मिळणारे तांदुळ, डाळी आदी ३५ किलो धान्य ...
उल्हासनगरमधील वडापाव विक्रेते चंदू रामरख्यानी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सोमवारी त्यांना किरकोळ कारणावरुन एका व्यक्तीकडून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता ...