भिवंडी तालुक्यातील पडघा - कुरूंद जिल्हा परिषद गटात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय (धमनिरपेक्ष) महायुतीच्या उमेदवार रूचिता पाटील व भाजपा, श्रमजीवी संघटना आरपीआय आघाडीच्या श्रेया गायकर यांच्यात काँटे की टक्कर होणार आहे. ...
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ‘मतदारयाद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण’ या कार्यक्रमांतर्गत घरोघरी जाऊन मतदारांची माहिती संकलित करण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपवण्यात आली होती. ...
स्वत:चे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. ते चांगले असावे, चांगल्या शहरात असले पाहिजे, असे वाटत असते. पण, आपल्या बजेटमध्ये घर हवे, यासाठी दिव्यात नागरिक राहण्याकरिता येऊ लागले. येथे सुविधांची सोय नसतानाही निव्वळ गरज म्हणून नागरिक राहत आहेत. ...
खंडणीखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाकडून मोठमोठ्या कारवाया केल्या जात असल्या, तरी कल्याण येथील एका डॉक्टरकडे सात लाख रुपयांची खंडणी मागणारे आरोपी जवळपास महिनाभरापासून मोकाट आहेत. ...
सर्व कैद्यांनी सन्मार्गासाठी प्रेरित झाले पाहिजे, दिवस प्रत्येकाचे बदलतात, असे सांगून महिला कैद्यांच्या मनात ठाण्याचे जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. बंबार्डे यांनी चांगलेच अंजन घातले. जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कार्यक्रमात न्या. बंबार्डे यांनी ...
ओखी चक्रीवादळ व अवकाळी पावसाळा मुळे राज्यातील मुंबई, पालघर, ठाणे, रायगड,रत्नागिरी या पाच जिल्ह्यातील मिठ उत्पादकांचे अतोनात नुकसान झाले आहे. साठवून ठेवलेले मीठ तसेच या हंगामामध्ये मिठ उत्पादनासाठी तयार केलेले वाफे, बांध-बंधारे पावसाने धुवून गेले व खर ...