सर्वसामान्य, गरीब कुटुंबीयांना त्यांच्या घरांचे स्वप्न साकारता यावे व त्यांना माफक दरात घराची खरेदी करता यावी, यासाठी केवळ एक रूपयांत १०० हेक्टर जमीन म्हाडाला दिली आहे. ...
म्हसा येथील प्रसिद्ध म्हसोबा-खांबलिंगेश्वराची विश्वस्तांच्या हस्ते पूजा करून यात्रेला मंगळवारी उत्साहात सुरूवात झाली. पहिल्या दिवशीच यात्रेला चांगली गर्दी झाली. ...
पुणे-नगर रस्त्यावरील कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटनेचे तुरळक पडसाद मंगळवारी ठाणे जिल्ह्यात उमटले. मात्र व्हॉटसअॅपवर जणू काही दंगल पेटली आहे, अशा पद्धतीचे भडक मेसेज दिवसभर पसरल्याने अफवांना ऊत आला होता. ...
मुंबईत घडलेल्या घटनेनंतर ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलामार्फत एनओसी नसलेल्या शहरातील सुमारे ४०० हॉटेल, पब ना सहा महिन्यांत पुन्हा दुस-यांदा नोटिसा बजावल्या आहेत. ...
जगातील जैवविविधतेपैकी तब्बल साडेबारा टक्के वनस्पती आणि जीव भारतात आहेत. एका अंदाजानुसार देशात तब्बल ५० हजार वनस्पती असल्या तरी त्यापैकी जेमतेम पाच हजार वनस्पतींची नोंद होऊ शकली आहे. ...
कल्याण-डोंबिवली पालिका परिवहन सेवेच्या २१८ बस येत्या वर्षात रस्त्यावर आणण्याची तयारी उपक्रमाने केल्याने उत्पन्न वाढेल, असे गृहीत धरून अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे ...
भीमा-कोरेगाव घटनेचे पडसाद ठाणे जिल्ह्यातही उमटले. कोपरी, कासारवडवली आणि मानपाडा हे मार्ग रोखून धरण्यात आले, तसेच रस्त्यावर उतरलेल्या भीमसैनिकांनी शहरातील दुकाने बंद केली होती, तर मानपाडा ब्रीजखाली टायर जाळला. ...
भीमा-कोरेगाव प्रकरणाचे पडसाद डोंबिवलीत सोमवारी रात्रीच उटमले. त्या घटनास्थळी शहरातून गेलेल्या गाडया रात्री उशिराने डोंबिवलीत दाखल झाल्या. त्यानंतर शेलार नाका परिसरात आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी येत रात्री ९.३० ते १० वाजण्याच्या कालावधीत सुमारास गाड्या ...
मीरा-भाईंदर परिसरात मद्यपान करून वाहन चालवणा-या ७८ चालकांविरुद्ध थर्टी फर्स्टच्या रात्री वाहतूक पोलिसांनी कारवाई केली असून, २०१६च्या तुलनेत मद्यपी वाहन चालकांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे. ...