ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील राखीव पोलीस निरीक्षक (आरपीआय) नामदेव शिंदे यांच्याविरुद्ध दोन महिला पोलिसांनी विनयभंगाची तक्रार दाखल केली असली तरी हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशाखा समितीने केलेल्या चौकशीत आणखी १० महिलांनी या प्रकरणात ...
मीरा-भार्इंदर महापालिकेत ठोक मानधनावर कार्यरत असलेल्या ६७ संगणकचालक व एक लघुलेखकाने २२ जानेवारीपासून सेवेत कायम करण्यासाठी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यांना त्वरित कामावर रुजू होण्याचे आदेश प्रशासनाने दिले असले ...
केडीएमसीतील २७ गावांमधील पाणीटंचाईच्या निषेधार्थ वारंवार मोर्चे काढूनही समस्या सुटलेली नाही. याप्रश्नी विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाºयांच्या भेटी, इतकेच काय तर थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार करूनही परिस्थितीत फरक पडलेला नाही. ...
अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नियामक मंडळांच्या पंचवार्षिक निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातून चार जण बिनविरोध निवडले गेले. त्यात ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप गुजर यांचाही समावेश आहे. राज्य कार्यकारिणीतही त्यांचा समावेश होणार असल्याने नाट्य परिषदेला वेगळा आयाम देण्य ...
ठाणे शहर पोलीस मुख्यालयाचे आरपीआय नामेदव शिंदे यांच्याविरुद्ध दोन महिला पोलिसांनी विनयभंगाच्या तक्रारी केल्या असल्या तरी पिडीत महिलांची संख्या आणखी असल्याचे बोलले जात आहे. ...
ठाणे : रविवारी पहाटे ३ ते सव्वातीनच्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानका त दाखल झालेल्या कोणार्क एक्स्प्रेसमधून प्रवास करणा-या एका अठरावर्षीय तरुणीची एका व्यक्तीने छेड काढल्याची घटना घडली आहे. याबाबत, त्या तरुणीने मुंबई पोलीस आयुक्तांसह काही वृत्तवाहिन्यां ...
ठाणे : ठाणे जिल्हा शासकीय (सिव्हील) रुग्णालया च्या आवारात उभ्या असलेल्या चार वाहनांना रविवारी दुपारी अचानक आग लागली. यामध्ये चारही वाहने जळून खाक झाली आहेत. यात तीन रुग्णवाहिका आणि एका जीपचा समावेश असून आगीचे कारण मात्र अद्याप कळले नसल्याची माहिती ठा ...
मुलीवरच लैंगिक अत्याचार करणा-या अब्दुल्ला शेख याला मुंब्रा पोलिसांनी आठवडाभरापूर्वी अटक केली होती. आता चार वर्षांपूर्वी त्याने केलेल्या पत्नीच्या खूनप्रकरणातही त्याला अटक करण्यात आली आहे. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेत ठोक मानधनावर कार्यरत असलेल्या ६७ संगणक चालक व १ लघुलेखकाने २२ जानेवारीपासून सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. ...
सायकलने आरोग्याची गुरुकिल्ली दिली आहे . याच सायकल च्या माध्यमातून पर्यावरणाचा प्रचार आणि प्रसार करणे ही काळची गरज आहे असे प्रतिपादन बंदरे व विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत पार पडलेल्या पहिल्या वहिल्या सायकल मित्र संमेलनात केले . ...