वांगणी गावाचे शहरीकरण होऊ लागल्याने, विविध गृहनिर्माण प्रकल्प येऊ लागल्याने येथील वस्ती वाढते आहे. मात्र, इतर शहरांप्रमाणेच येथेही सुविधांचा अभाव दिसून येतो. साधारणपणे प्रशासकीय कारभारामुळे योजना रखडतात. पण, येथे ग्रामस्थांनीच जलवाहिन्या टाकण्यास विर ...
उन्हाची काहिली जाणवू लागताच ठाणे जिल्ह्यातील ४४८ गावपाड्यांना यंदाही तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागण्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या हाती आली आहे. त्यावर मात करण्यासाठी ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी साडेसहा कोटींच्या खर्चाला मंज ...
केडीएमसीतर्फे उंबर्डे व बारावे येथे उभारण्यात येणाºया घनकचरा प्रकल्पांचे सादरीकरण प्रशासनाने राज्य सरकारच्या तज्ज्ञ समितीसमोर केले आहे. या समितीमधील १० सदस्यांच्या निर्णयानंतर या प्रकल्पांना पर्यावरण विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळणे अपेक्षित आहे. ...
थेट जम्मू-काश्मीरमधून मुंबई-ठाण्यात चरसची तस्करी करणाºया साजीद खानसह तिघांना मुंब्य्रातून अटक केल्यानंतर त्यांच्यावर आणखी कोणते गुन्हे दाखल आहेत का? त्यांचे दहशतवाद्यांशी काही संबंध आहेत का? यादृष्टीनेही आता ठाणे पोलिसांनी जम्मू-काश्मीर पोलिसांकडून म ...
भिवंडी : मित्रमंडळीचे वाढदिवस असो की कुटूंबातील सदस्यांचा मुड असो हल्ली रस्त्यालगत झालेल्या मोकळ्या-ढाकळ्या ढाब्यावर रात्रीच्या वेळी खवय्यांची रिघ लागलेली दिसत आहे. गेल्या काही वर्षात ढाबा संस्कृतीने खवय्यांना आकर्षीत केल्याने रात्रीच्या मोकळ्या आभाळ ...
भिवंडी : छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील पहिले मंदिर भिवंडी तालुक्यात संपन्न होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा ३८८ वा जन्मदिवस रविवार रोजी साजरा होत असताना त्यांच्या मुर्तीचे शिवाजी मंदिर भिवंडी-वाडा रोडवरील दुगाड गावाजवळ मराडेपाडा येथे होत ...
ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने मुंब्य्रातून तीन चरस तस्कारांना जेरबंद केल्यानंतर त्यांची माहिती मिळविण्यासाठी ठाणे पोलिसांनी आता जम्मू काश्मीर पोलिसांशी पत्रव्यवहार केला आहे. ...
मद्यपी वाहन चालविणा-यांवर ठाणे वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला असतांनाच तिघा मद्यपींनी मात्र ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ या उक्तीप्रमाणे येऊरजवळ दोन पोलिसांनाच मारहाण केल्याने संताप व्यक्त होत आहे. ...
ओडिसाचा गांजा रेल्वेने ठाण्यात विक्रीसाठी आणणा-या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शनिवारी अटक केली. दोन हजार रुपये प्रति किलोचा गांजा ठाण्यात ते १३ हजारांमध्ये विक्री करीत होते. ...
आग प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी न करणा-या ८६ पैकी १३ हॉटेल सील करण्याची कारवाई ठाण्याच्या अग्निशमन दलाने रविवारी ठाणे शहरात केली. या कारवाईने हॉटेल मालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत ...