कुटुंबातल्या ताणतणावातून मुक्त होण्यासाठी त्याला मार्ग हवा होता, पण तो नकळत अमली पदार्थांच्या जाळ्यात ओढला गेला. त्यांची गँग बनली आणि ती सीमेवर जाऊन अमली पदार्थ आणू लागली. त्याच्या आहारी जाताना त्याचे मानसिक संतुलन बिघडले. घर उद्ध्वस्त झाले आणि पत्नी ...
पाणीटंचाईवरून पुन्हा सर्वपक्षीय नगरसेवकांनी उल्हासनगरच्या महासभेत सोमवारी एकच गोंधळ घातला. गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात असून गळती थांबविण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्याचे आदेश महापौरांनी आयुक्तांना दिले. ...
एसटी प्रशासनाने कल्याण-अहमदनगर मार्गावर मंगळवारपासून वातानुकूलित आणि आरामदायी अशा शिवशाही बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याण व नगरहून तासातासाला या बस सुटणार आहेत. या बसचे भाडे ३४८ रुपये असून प्रवाशांना गारेगार प्रवास घडणार आहे. ...
केडीएमटीच्या कर्मचाºयांचे वेतन दोन महिन्यांपासून थकल्याने परिवहन मजदूर युनियन या संघटनेने सोमवारी गणेशघाट बस डेपोजवळ दोन तास कामबंद आंदोलन केले. त्यानंतर, संघटनेच्या शिष्टमंडळाने केडीएमसी आयुक्त पी. वेलरासू यांची भेट घेतली. या वेळी थकीत दोन महिन्यांप ...
ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप करणारी एक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यांच्यावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी विनंती या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. उच्च न्यायालय ...
भिवंडी : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील अनाधिकृत बांधकामावर तोडू कारवाई करण्याची टाळाटाळ व कर्तव्यकसुर केल्याने पालिकेचे विधी अधिका-यांनी सहा.आयुक्तांसह बीट निरीक्षकावर निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईने यामुळे पालिका अधि ...
अंबरनात चिंचपाडा-नालंबी गाव रस्त्यावर डोंगरावर रात्री 8च्या सुमारास गणेश नावाचा तरुण आपल्या प्रेयसीसोबत दुचाकीवर बसून बोलत होता. यावेळी आलेल्या एका तरुणाने त्या दोघांना बंदुकीचा धाक दाखवत त्यांच्याकडून पैशांची मागणी केली. ...