अर्थसंकल्पाच्या विशेष महासभेच्या मुद्द्यावरुन राष्टÑवादीने अचानक घूमजाव केले आहे. आधी सभेच्या कायदेशीरपणाला आव्हान देणाऱ्या लोकशाही आघाडीने ही सभा कायदेशीर असल्याचे मत मांडत तिला उपस्थित राहणार असल्याचे सूतोवाच केले. कळवा, मुंब्य््राासाठी पालिका आयुक ...
महापालिका पोटनिवडणुकीत भाजपाला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला शिवसेना, रिपाइं, काँॅग्रेस, पीआरपी, भारिप यांनी पाठिंबा दिल़्याने कधी नव्हे एवढी ही लढत रंगतदार बनली आहे. ओमी टीमने या निवडणुकीत आपली उमेदवार उभा केला असून राष्ट्रवादीच् ...
ग्रंथालयांना प्रोत्साहन मिळण्यासाठी आपण सरकारवर अवलंबून राहू नये. आजची ही वर्षानुवर्षाची परंपरा असलेली अनेक ग्रंथालये आपण सर्वांनी एकत्र येऊन उभारलेली आहेत. शासनावरचा ताण आपण कमी केला पाहिजे. सरकार ही बधीर यंत्रणा आहे. ...
महापालिकेतील वर्ग १, वर्ग २ च्या अधिकाऱ्यांसह कनिष्ठ अभियंत्यांनाही आता आॅनलाइन बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करत आयुक्तांनी या बड्या अधिकाºयांनाही पालिकेच्या सामान्य कर्मचाºयांच्या पंक्तीत हजेरीपटावर घेतले आहे. त्यामुळे मनमानीपणे कामावर येणाºया अधिकाºय ...
भिवंडीतील काही भागांत अनधिकृत आणि तकलादू बांधकामांनी उच्छाद मांडला असून प्रशासन त्याबाबत गंभीर नसल्याने भूमाफियांनी कहर केला आहे. अनधिकृत बांधकामांची सर्रास विक्री करणाऱ्या विकासकांविरोधात तसेच एजंटांविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची वेळ आली आहे ...
उल्हासनगरमधील गोदामांचा वापर थांबल्यानंतर त्यांचा ताबा वेगवेगळ््या बेकायदा धंदा करणाऱ्यांनी घेतला नसता तरच नवल! त्यामुळे तेथे फेरीवाले, दुकानदारांचा माल साठवणे, कचरा टाकणे, प्रसंगी स्वच्छतागृह म्हणून वापरणे असे उद्योग सुरू झाले आहेत. या गोदामांतील सा ...
एकीकडे केडीएमटी उपक्रमाचे खाजगीकरण करण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांनी घेतला असताना दुसरीकडे विरोधीपक्ष असलेल्या मनसेनेदेखील प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी खाजगीकरण आवश्यक असल्याचे म्हटले आहे. परंतु, परिवहनमधील कर्मचाºयांना महापालिका सेवेत सामावून घेण् ...
भिवंडीमधील गुंदवली परिसरात असलेल्या गणेश कम्पाऊंडमधील गोडाऊनला भीषण आग लागली असून, सुमारे सहा तासांपासून ही आग धुमसत आहे. अग्निशमन दलाकडून आग शमवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ...
सरकारने १,३०० मराठी शाळा बंद केल्याचा अपप्रचार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी केला. त्यांच्या टीकेने सरकार बदनाम होणार नाही, परंतु त्यामुळे बहुजन समाजातील मुले गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित राहतील. या समाजातील मुलांना च ...
‘कुंडली बघून मुलीचे लग्न जुळवण्याइतके भाषांतर करणे सोपे नाही. तसे करणाऱ्यांनी या फंदात पडू नये’, असा थेट हल्ला चढवत ‘माझ्या मºहाठीचिये बोल कवतिके। परि अमृतातेहि पैजा जिंके’ असे लिहून ज्ञानेश्वर महाराजांनी देवाची भाषा समजल्या जाणाºया संस्कृतविषयी बंड ...